prem - 16 in Marathi Love Stories by Dhanashree yashwant pisal books and stories PDF | प्रेम भाग - 16

Featured Books
Categories
Share

प्रेम भाग - 16

मी अंजलीचा गैरसमज दूर करण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने माझा च तोटा जाहाला . ती मझ्या विषयी खूपच वाईट विचार करायला लागली . मग मीच ठरवले, की ह्या पुढे तिचा विचार सुध्दा करायचा नाही .तिच्या पासून दूर रहायचं. मी तस वागू ही लागलो होतो, पण आमच्या ग्रूप मधे सगळ्यांना समजले होते, की मला, अंजली फार आवडते, पण ती काही माझं ऐकूनच घेत नाही . शिवाय मझ्या विषयी ती फार वाईट विचार करते . आणि आता मी सगळ्या पासून नाराज होऊन तिचा विचार सोडून दिला . पण आमच्याच ग्रूप मधील एका मुलाला हे मान्य नव्हते .तो म्हणजे किरण .किरण, अंजलीचा पण चांगला मित्र होता . मी मझ्या मनातील गोष्ट तिला सांगावी, यासाठी त्याने खूप प्रयत्न केले .आह्मी एकत्र यावे, असं त्याला खूप वाटत होते . तो शेवटचा दिवस होता . दुसऱ्या दिवशी आह्मी गोवा वरून आपापल्या घरी जाणार होतो . पंधरा दिवस गोव्यात राहिल्या मुळे घरची ओढ सगळ्यानाच लागली होती .पण, मझ्या मनात तर, फक्त अंजलीच होती . तिने तिच्या मनात मझ्या विषयी गैरसमज निर्माण केला .त्यामुळे मी खूप दुःखी होतो .हे किरण ने ओळखलं ,आणि त्याने कोणाला ही न कळतां, आणि आमच्या नकळत रात्री पार्टी ला आमच्या दोघांच्या सरबतात औषध टाकलं. आणि काहीतरीनिमित्त काढून अंजलीला आणि मला एका रूम मधे बंद केले . बाहेर सगळे पार्टी करत होते, त्यामुळे आमच्या दोघां चा ही आवाज बाहेर जात नव्हता . अंजली तर जास्त च चिढ्लि .आणि मला काही बाही बोलू लागली . मग, मात्र माझा स्वतःवरचा ताबा सुटला, आणि मी ही तिला काही बाही बोलू लागलो . आमच्या दोघांच्या मधे भांडण सुरू जाहली .कधी ती तर कधी मी, असं आह्मी एकमेकाना बोलू लागलो . अचानक अंजली बोलता बोलता झोपी गेली .खूप सुंदर दिसत होती . अगदी ऐखद्या सुंदर राजकुमारी सारखी . हळू हळू मला ही गुँगि येऊ लागली .मग काय जाहले? मला काहीच आठवत नाही . दुसऱ्या दिवशी जेव्हा मी उठलो, तेव्हा डोके जड झलेले, समोर अंजली मला रागावत उभी होती .तिच्या अंगावर फक्त टॉवेल होता .
मला सगळ्या गोष्टीचा अंदाज आला . मझ्याकडुन हे सगळं कसं जाहले, काहीच कळेना, मी अंजली ची माफी मागितली . पण, रागाने निघून गेली .मग, मी ही तिच्या मागोमाग हॉटेल सोडले आणि नंतर गोवा ....मी घरी आल्यावर सुध्दा मला फार वाईट वाटले .की, मी अंजली शी असं वागेल . मी एथे मुंबईत आल्यावर अनेकदा तिची माफी मागण्या चा प्रयत्न केला .पण, मला तिच्या पर्यत कोणी पोह्चूच दिलं नाही . तिच्या बाबांना ही बातमी कोणीतरी दिली, त्यानी मला हे शहर सोडून जायला सांगितलं .त्यांच्या बरोबर अजून एक व्यक्ती होती, ती व्यक्ती मला परत कधीच दिसली नाही . पण, त्या व्यक्तीचं आणि अंजली च्या बाबाच कसलं तरी डिल जाहले होते, मी फक्त शहर सोडून जाण्याच नाटक केलं, पण मी मुंबईत च होतो . मला अंजलीला भेटून तिची माफी मागायची होती . पण तशी संधीच नाही भेटली . मग त्या नंतर तू ह्या शहरात आलास, जिथे बघावं तिथे मला तूझ्या सोबत अंजली दिसू लागली . तुमच्या दोघात चांगली मैत्री दिसली .आणि अचानक तुमच्या दोघांच्या साखरपुड्याची बातमी कानावर पडली . मझ्या पाया खालची जमीन च हादरली . एकदा अंजली ला डोळे भरून पहावे, म्हणून मी साखर पुड्या ला ही आलो, पण तिथे मला अंजली च्या बाबानी ओळखले .आणि मला त्या घरात कोंडून ठेवले, मझ्या आईवडिलांना मारण्याची धमकी दिली . आणि हे शहर कायमच सोडून जायला सांगितले . शेवटी प्रश्न आईवडिलांचा असल्या मुळे मी ही तयार झालो . आता मी मझ्या गावी च निघालो . तो मझा शोध घेतोस, हे मला माहीत होते . म्हणून, मी आता तुला बघताच पळून नाही गेलो . मला ही हे सगळं कोणाला तरी सांगायचं होतच. अर्जुन च सगळं बोलणं सोहम नी ऐकलं, आणि सगळ्या गोष्टी त्याच्या समोर आल्या. पण, अंजलीच्या बाबानी हे सगळं का केलं ,? आणि ती दुसरी व्यक्ती कोण? पण, आता विचार करत बसण्याची वेळ नाही .तर, उत्तरे शोधण्याची वेळ आहे . त्याने लगेच अर्जुन ला घेऊन घरी निघाला . रस्ता तुडवत अर्जुन आणि सोहम घरी आले . सोहम घरी येताच त्यानी घरातल्या सगळ्याना बोलावले, अंजली ही तेथे आली . ती येताच अर्जुन ला बघताच तिच्या डोक्याचा पारा चढला, ती त्याला काही बाही बोलू लागली .एवढ्यात अंजली चे बाबा तिथे आले, अर्जुन ला पाहताच आपला डाव उलटा पडल्या ची जाणीव त्याना जाहली . पण, कोणाला ही काहीही बोलण्या ची संधी न देता ,सोहम ने अर्जुन सोबत जो काही अन्याय जाहला तो सांगितला. सोहम चे बोलणे ऐकून अंजली ला आपल्या चुकी ची जाणीव जाहली. आपण अर्जुन ला नेहमी चुकीचं समजलं ह्याच तिला दुख जाहले .तिने अर्जुन ची माफी मागितली .आणि आपल्या पोटातील मुलं त्याच आहे, हे अभिमानाने सांगितलं .हे ऐकून अर्जुन खुश झाला. अर्जुन आणि अंजली दोघांनीही सोहम चे आभार मानले . अंजली च्या आई ने अंजली च्या बाबानी हे सगळं केलं म्हणून त्यांची चांगली च खर्ड्पत्ति काढली . अंजली ही बाबांवर रागावली .दोघींचा सूर पाहून अंजली च्या बाबानी माघार घेतली .आणि अर्जुन ची माफी मागितली ,आणि अंजली आणि अर्जुन च्या लग्नाला परवानगी दिली . अर्जुन ने ही मोठ्या मनाने सगळ्याना माफ केले . ऐत्क्यात सोहम चे बाबा ही तिथे आले .सोहम च्या बाबांना बघताच, अर्जुन ने ती दुसरी व्यक्ती हीच आहे, म्हणून सांगितले .आता मात्र सोहम ला काहीच कळेना, आपले बाबा हे सगळं का करतील? त्याना हे सगळं करून काय मिळणार? असे अनेक प्रश्न त्याला पडले .सोहम च्या बाबांना ही कळाले की काही लपवून उपयोग नाही .जे आहे ते खरं सांगितले तर च सोहम आपल्याला माफ करेल .म्हणून त्यानी अर्जुन च सगळं म्हण कबूल केलं, की हे सगळं त्यानी कंपनी पुढे जावी .नावारूपाला यावी म्हणून, आणि निशा त्याना सून म्हणून पसंद नव्हती म्हणून .हे सगळं ऐकून सोहम ला धक्काच बसला .निशा बदल आपल्या वडिलांच हे मत आहे .पण, असा का? तर फक्त तीच आधी लग्न झलय म्हणून .......
सोहम नी त्या क्षणी ते घर सोडलं ..... सगळे त्याला ज्याण्या पासून थांबवत होते .पण, तो आता कोणालाच ऐकणारा नव्हता ....तो निघाला होता, त्याच्या प्रेमा कडे, हे सगळं ऐकल्यावर निशा काय म्हणेल, ती आपल्याला समजून घेयील का नाही? ....ह्या सगळ्याचा कश्या चा ही विचार न करता, तो निघाला अगदी बेधुंद होऊन ......त्याच्या मागोमाग त्याचे आई बाबा ही निघाले . शेवटी, सोहम निशा च्या घरी पोहचला. समोर निशा उभी होती, जणू काय परतून आलेल्या प्रेमाचा मोठ्या मनाने स्वीकार करण्यासाठी ..... जे जाहले, ते तू कोणाचं तरी भलं करण्यासाठी, त्या सुंदर, गोंडस बाळासाठी केलं ....आणि मला तूझा अभिमान