मी अनुभवलेल प्रेम.....!

  • 8.6k
  • 2
  • 2.3k

काही नाती कशी जुळतात हे माहीतच पडत नाही....कोण, कधी, कसा आणि कुठे आपल्या जवळ येतो, हे सगळं काही इतक्या लवकर घडतं, आपण काही विचारही करू शकत नाही... ते आपल्या मनावर ताबा करून घेतात. सतत त्यांचाच विचार मनात चालू असतो... त्यांच्याकडे बघत रहावं, तासनतास बोलत रहाव असं मनाला वाटतं... त्यांच्याशी बोलणे नाही झाल्यावर मन घाबरते. प्रत्येक क्षणी एक वेगळाच आनंद असतो. त्यांना न भेटताच त्यांना मिळवून घेतले असे वाटते, त्यांची वाट पहात रहाणे, त्यांना सर्व काही सांगण्यास उत्सुक असणे, त्यांच्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधत बसणे, कधी कधी त्यांच्याशी नाराजीही व्यक्त करने खूप आवडत असते... त्यांच्यावर हक्क असल्यासारखा वाटते. ते आपल्या आयुष्यात येणार